सन 2019 च्या पावसाळ्यात बीज रोपण केलेल्या बियांच्या झाडांना दिवाळी नंतर हिवाळ्यात व उन्हाळ्यात भर लावली होती .उन्हाळ्यात ही झाडं जमीनीवर सुकुन गेली होती यावर्षी जुन 2020 चा पहिला पाऊस पडल्यावर आज संध्याकाळी यापरिसराला भेट दिली. ही जमीनीत असलेली झाडं वर आली....नैसर्गिक पध्दतीने एक थेंब पाणी न टाकता फक्त मागच्या पावसाळ्यात लावलेली ही झाडं या पावसाळ्यापर्यंत जिवंत राहिली....तीही डोंगरावर...मुरमाड , खडकाळ जमीनीत..... मागील काही वर्षापासून आम्ही हा प्रयोग करत आहोत.....
🌱🍀संकल्पना 🍀🌱
🌱 गोरख जाधव 🌱
गंगाधरी
🌱 ता.नांदगाव जि. नाशिक 🌱
🌱🌱🌱🌱
7387476810
छान सर
उत्तर द्याहटवा